मानसाला नामस्मरणाशिवाय पर्या नाही-धैर्यशील भाऊ देशमुख


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
माझा राम सखा,मी
रामाचा,यश दे रामा,नको तूझी सत्ता”फक्त यश हवे असेल तर राम नाम जपा, आजच्या वेगवाण जीवनात नामस्परणाशिवाय पर्याय नसल्याचे मत चैतन्य जपसंकूलाचै कार्याध्यक्ष तथा शिबीर प्रमूख धैर्यशील देशमूख यांनी व्यक्त केलै.
लोंढैवस्ती(कांरूडे) यैथे चैतन्य जप संकूलाच्या २२व्या राज्यस्तरीय शिबिरात ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले ,नामस्परण केल्यास सूख ,समाधान मिळते,द्बेष ,कटूता, बाजूला ठेऊन प्रेम निर्माण करावे,महात्मा गांधी सारखी सहनशीलता अंगी बाळगा,ज्ञानाची भूक कधीहीसंपत नाही.
जपकारात फक्त हिंदूच नाहीत ,तर मूस्लीम,जैन,बौद्ब,पारशी,खीश्चन,या सर्व धर्माचे जपकार आहेत,या शिबीरात महाराष्टातील सर्व जिल्हातील जपकार सहभागी झाले आहेत,जपकाराने जात,धर्म न मानता,भगवंताचे नामस्परण करावे,
या शिबीरातुन अनेकांचे संसार वाचले आहेत,दारू,गूटखा,तंबाखू हि व्यसने सोडवाण्यात जप संकूलामूळे यश मिळाले.
जपकाराचे वर्तन आदर्श असले पाहिजे,औधंचे पंतप्रतिनिधी गोंदवलेकर महाराजाचे भक्त होते,ते नित्य नियमाने महाराजाच्या दर्शनास येत असत,
या कार्यक्रमास धनजंय पवार,राजेंद्र मोरे,विजय लोंढे,सूरेश लोंढे,सौ अश्विनी देऊस्कर,सतिश बर्गे,साहेबराव देशमूख,अर्जून काटे,ज्ञानेश्वर लावंड,हनूमंत पाटिल!प्रभाकर मस्कर,यूवराज सांळूखे,संजय गोसावी,नितीन लोंढे,सतिश बडवे,संपराव पांढरे,नितीन वायाळ,तूषार पवार,दत्ताञय नागमल,दिगंबर लाळगे,सूनिल देशपांडे,रामचंद्र सलगर,महादेव जाधव,माऊली ठोंबरे,उपस्थित होते

You may have missed