भाजप सर्व निवडणुका राम सातपुतेंच्याच नेतृत्वाखाली लढणार पालकमंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा नातेपुते येथील स्नेहमिलन सोहळ्यास प्रचंड गर्दी

नातेपुते येथे दिवाळी स्नेह मिलन कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी बोलताना पालकमंत्री जयकुमार (भाऊ) गोरेनातेपुते येथील मयुरमिलन मंगल कार्यालय येथे माजी आमदार राम सातपुते यांनी आयोजित केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या माळशिरस तालुका दीपावली स्नेहमिलन सोहळा व कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाप्रसंगी गोरे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अकलूज आता परिवर्तनाच्या वाटेवर आहे. मला एका वर्षाचाहिशोब विचारता ५० वर्षात वांजी काव केले. डीपीडीसीमध्ये मागच्या १० वर्षाचा हिशोब बया त्याच्या दुप्पट पैसे मी एक वर्षात माळशिरस तालुक्याला दिले आहेत. वांचच्या दौगीपणाला तालुक्यातील जनतेने ओळखला आहे. मी कुणाच्या कामाचा हिशोब अर्धवट सोडत जाही. काहीजण र्वाच्च भाषा वापरतात परंतुभी घाबरत नाही, असले लई बघितलेत. आम्ही कंबर मोडायच्या मादी लागत नाही तर कंबरेच्या खाली मारतो. आपण कोणाच्या वाटे जात नाही आपल्या वाटे आला तर त्याला सोडत नाही.बंद पडलेल्या कारखान्याला देवा भाऊ यांनी मदत केली म्हणून कारखाजा सुरू झाला, हे एकच नाही असे अनेक आहेत. माळशिरस तालुक्यातील २२ गावांजा पाणी देण्याची ताकद फक्त देवाभाऊच यांच्याकडे आहे. देवाभाऊ यांनी आम्हाला शिकवलेमागच्या वेळेस आम्ही इकडे होतो आणि आता तिकडे आहे. असे म्हणणाऱ्यांकडे फार लक्ष देऊ नका. माळशिरस तालुक्यातील जनतेने संभ्रम अवस्थेत राहू नये व चिंता करू नये. माळशिरस तालुक्याच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या या सगळ्या निवडणुका रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखालीच होतील, असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी व्यक्त केले.ऑपरेशन लोटस सुरूच राहणार : गोरेमाजी आमदार दिलीप माने यांचा प्रवेश होईल, मुख्यमंत्री स्थानिक नेतृत्वाची चर्चा करून हा प्रश्न सोडवतील. राजन पाटील, बबनराव शिंदे, रणजितसिंह शिंदे, यशवंत माने यांचा प्रवेश लवकरच होईल. सोलापूर जिल्ह्यात दिग्गज नेत्यांचे प्रवेश होणार आहेत. ऑपरेशन लोटस सुरूच राहणार असल्याचेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.आहे राजकारण हे निवडणुकीपुरते व समाजाच्या हितासाठी कनादचे असते. माळशिरस तालुक्यातून गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम रामभाऊ सातपुते करतावेत.त्यांना १ लाख ८ हजार लोकांनी मते दिली आहेत.त्या लोकांचे आमदार रामभाऊ तुम्हीच म्हणता आहात वा पुढारीनाहीत. माळशिरस तालुक्याच्या प्रत्येक जिल्हा परिषद गटाला उमेदवार हे रामभाऊ सातपुतेच ठरवतील,माळशिरस तालुक्यात विकास कामासाठी निवी कमी पहणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा व माळशिरस तालुक्याच्या विकास कामासाठी व निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश प्राप्त करण्यासाठी• माळशिरस तालुक्यातील सगळ्या गावांना मोठ्या प्रमाणात निधी द्यायचे काम कोणी केले असेल तर ते फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले आहे. भाजप शिपाय विकास नाही म्हणून अनेक लोक भाजपमध्ये प्रवेश करू लागले आहेत म्हणून अकलूजकर म्हणाले आम्ही लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत होतो आता विधान परिषदेला रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत आहोत. परंतु मित्रांनो हा ढोंगीपणा माळशिरस तालुक्यातील जनतेला सहन होणार नाही. एवढी जनता भोळी नाही. वैफल्यग्रस्त असणाऱ्या प्रस्थापितांनी आम्ही भाजपमध्ये जाणार आहोत आम्हाला भाजप मध्ये घेणार आहेत आमचं ठरलंय आम्हाला एबी फॉर्म देणार आहेत अशा पद्धतीच्या बावड्या उठवायला सुरू केल्या आहेत. देवाभाऊ यांनी आमदारकी देण्याचं काम केलं परंतु लोकसभेत त्यांनीच देवाभाऊंच्या पाठीत खंजीर खुपसला धानिक स्वराज्य संस्थेत आपणा सर्वजणांनी भाजपचेच काम मोठ्या प्रमाणात करायचे आहे. कार्यकत्र्याच्या केसालाही धक्का लागू देणार नाही सरकार आपले आहे.रामभाऊ सातपुतेरामभाऊ सात्पुते यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभे रहा या कार्यक्रमांमध्ये माळशिरस, कचरेवाडी, कळंबोली, अकलूज येथील तरुण कार्यकर्ते व पदाधिकान्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.मोरे, हनुमंत सूक, बाजीराव काटकर, सोपानकाका नारनवर, वुवानेते सोनूभेट्या पराहे संजय देशमुख, देविदास चांगण, मिलिंद सरतापे, सतीश सपकाळ, बाळासाहेब वावरे, राजकुमार हिवरकर पाटील, गणेश पाटील, संगीता मोठे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार बाळासाहेब सरगर यांनी केले.वावेळी राम सातपुते, सुजव माने पाटील, सोमनाथ भोसले, आप्पासाहेब देशमुख, शिवप्रसाद फाउंडेशन चे चेअरमन शरद मोरे दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

You may have missed