कृषी विभागाकडून शास्त्रज्ञ , शिवारफेरी, प्रक्षेत्र भेट व क्षेत्रदिन कार्यक्रम साजरा

कृषी विभागाकडून शास्त्रज्ञ , शिवारफेरी, प्रक्षेत्र भेट व क्षेत्रदिन कार्यक्रम साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टीक धान्य विकास कार्यक्रमामध्ये निटवेवाडी ‘ लोणंद ‘ पिपरी ‘ धर्मपुरी ‘ बागर्डे येथे बाजरी प्रात्यक्षिक एक एकर २५ लामार्थीचे क्षेत्रावर असे एकूण ६ गावात १५० शेतकरी यांचे क्षेत्रावर खरिप हंगाम घेण्यात आला आहे या प्रकल्प अंतर्गत विस्तार कार्यक्रमा साठी तालुका ५ वर्षाची सरासरी बाजरी उत्पादकता ६४७ किलो हेक्टर चा विचार करून या प्रकल्पासाठी ११०० किलो प्रति हेक्टर उत्पादकता उदिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे हे उदिष्ट पूर्ततेसाठी बीजप्रक्रिया प्रथिक्षण लागवड पद्धत ‘ रुंद सरी वरंबा ‘ उगले तंत्रज्ञान ‘ मुलस्थांनी जलसंधारण ‘ आपत्कालीन पीक व्यवस्थापन मातीपरिक्षण व त्यावरील खत व्यवस्थापन ‘ एकात्मिक कीड व्यवस्थापन या वर पीकाच्या लागवडीपासून वाढीचे अवस्थेत प्रशिक्षण घेऊन बाजरी तंत्र व मंत्र शेतकर्यांना अवगत केले आहेत प्रक्षेत्र भेट शिवार फेरी शात्रज्ञ भेट व क्षेत्रदिन शेतीदिन कार्यक्रमाचे आयोजन या गावात करण्यात आले होते . यासाठी कृषिविज्ञान केंद्र मोहोळ येथील शात्रज्ञ डॉ श्री सुरज मिसाळ यांनी बाजरी काढणीत्तर तंत्रज्ञान ‘श्री सतिश कचरे कृषि अधिकारी यांनी बाजरी मुल्यवर्धन‘ श्री उदय साळूंखे कृप यांनी बाजरीचे आहारातील महत्व श्री रणजीत नाळे कृस- प्रकल्प सांगता यशोगाथा बाबत चर्चा केली श्री नवनाथ गोरे कृस पीक कापणी व उदिष्टपूर्ती साठी पीक कापणी प्रयोगा यावर महिती दिली या कार्यक्रमासाठी श्री लालासो माने, श्री विजय कर्णे, श्री दिडके, श्री. अमित गोरे, श्री नवनाथ गोरे, श्री रणजीत नाळे या कृस यांनी त्यांचे प्रकल्प गावातील २५ लामार्थी शेतकरी यांची क्षेत्रदिन शेतीदीन प्रत्यक्ष शेतावर शात्रज्ञ भेट व शिवारफेरीसाठी नियोजन व आयोजन केले यामध्ये ६ गावातील १५० लामार्थीनी व मंडल कार्यालय सर्व कृस कृसे यांनी उपस्थिती दर्शविली श्री दत्तात्रय पांढरमिसे यांनी अभारप्रदर्शन व सुत्रसंचालन केले

You may have missed