बस पेटताच प्रवाशांचा आक्रोश, १० ते १२ जण होरपळून दगावल्याची भीती

राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी मोठा अप घात झाला आहे. जैसलपूरहून जोधप रला निघालेल्या बसला अचानक आग लागली. त्यात तीन मुलं आणि चार महिलांसह १० ते १२ जण गंभीररित्या भाजले, त्यांच्या मृत्यूची भीती वर्तवली जात आहे. दुपप्ती साडे तीनच्या सुमारास चैवत गावाच्या जवळ हा अपघात झाला. दुष्टनास्थळ जैसलमेरपासून २० किलोम पेटर दूरवर आहे. बसला अपघात होताच परिसरात एकच खळबळ उडाली.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास बस जैसलमेरहून ५७ प्रवाशांना घेऊन निघाली होती. चैवत गाव सोडल्यावर बसच्या मागील भागा तून धूर निघू लागला. यानंतर अवध्या काही मिनिटांत संपूर्ण बसनं पेट घेतला. प्रवाशांनी आक्रोश सुरु केला. अनेक जण दरवाजे, खिडस्या फोडून कसेबसे बाहेर पडले.ग्रामस्थ आणि वाटसस्नी घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरु केलं. त्यांनी आसपासच्या भागातून पाणी आणि रेती आगूर आग विझवण्याचा प्रयत्न केला. दुर्घटनेची माहिती मिळताच अधिशमन दल आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी पोह चितं. जवळपास तासभरात त्यांनी आग नियंत्रणात आणली.दलाचे पथक दुर्घटनेची माहिती मिळताच अधिशमन पथक १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचल्याची माहिती नगर परिषदेचे सहाय्यक अधिशमन अधिकारी पृथ्वीपाल सिंह राठोड यांनी दिली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो, तेव्हा कस पूर्णपणे जळून खाक झाली होती. ज्याला आम्ही जिवंत बाहेर काढू, अशी एकही व्यक्ती त्यावेळी आम्हाला दिसली नाही. त्यावेळी अंदाजे १० ते १२ जण बसमध्येच होते, असं राठोड यांनी सांगितलं.दुर्घटनेत उखमी झालेल्या स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीनंतीन रुग्णवाहिकांच्या मदतीन जैसलमरम चील जवाहर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गंभीररित्या जखमी झालेल्या प्रवाशांना प्रथमोपचारानंतर जोधपूरला हलवण्यात आले, जवळच असलेल्या लष्करी तळावरील जवानांनीदेखील आद विझवण्यास मदत केलीआग लागण्यामागचं नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शॉर्ट सर्किट किंवा इंजिन गरम झाल्यानं आग लागली असावी, असा प्राथमिक तपासानंतरचा अंदाज आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

You may have missed