दिवाळीच्या उत्सवात मुलांचे आरोग्य जपा!फटाके, धूळ आणि मिठाईतील घटकांतून मुलांना अॅलर्जीचा धोका

सोलापूर: प्रकाशाचा आणि आनंदाचा सण दिवाळी आता दारात आला आहे. घराघरात स्वच्छतेची लगबग, फटाक्यांचा आवाज आणि गोड पदार्थाची रेलचेल. सगळीकडे सष्णोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण या जल्लोषात मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्याची किंमत चुकवावी लागू शकते. विशेषतः दम्बाने, एक्झिमाने किंवा अॅलर्जीने त्रस्त असलेल्या मुलांसाठी दिवाळीचा काळ थोडा अधिक काळजीचा असतो. दरवर्षी दिवाळीपाठोपाठ डॉक्टरांकडे जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.फटाक्यांच्या धुराचा घातक परिणाम हा दिवाळीत सर्वात घातक ठरतो. असेही गेल्या काही वर्षांपासून प्रदुषणाचा प्रश्न प्रामुख्याने शहरी भागात ऐरणीवर आलेला आहे. त्यातय दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके लावण्यात येत असल्यामुळे लगान मुलांच्या चसनाच्या विकाराचे प्रश्न निर्माण होतानादिसतात. फटाक्यांच्या पुरात सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑवस्वहइस आणि सूक्ष्म मूळकण यांसारखे रसायन असतात. हे घटक बसनाच्या समस्यांना चालना देतात. डॉक्टरांच्या मते, लहान मुलांनी फुफ्फुसे अजून विकसित होत असतात, त्यामुळे त्यांना पुरामुळे श्रास घेण्यास प्रास, खोकला किंवा दम्याचा झटका येऊ शकतो. बंद खिडण्या असलेल्या फांमध्ये हा मूर जास्त साचतो, त्यामुळे घरातील हवा शुद्ध ठेवणे महत्त्वाचे आहे.दिवाळीपूर्वी परापरांमध्ये मोठी साफसफाई मुह होते. शहरी भागात बहुतेक घरात एसी असल्यामुळे असेही खिडक्या दारे बंद असतात. त्यातुनचदिवाळीत गोडधोड पदार्थाचीवसनाचा एक वेगळाच मुरा अशा घरांम ध्ये निर्माण झालेला असतो. याशिवाय दिवाळीत सफसफाई करताना कपाटे, गालिचे, पडदे, जुनी पुस्तके हलवताना धूळ आणि बुरशी हवेत पसरते. त्यामुळे त्वचेवर खाज, लालसरपणा, डोळ्यांची जळजळ किंवा सतत शिंक येणे अशी लक्षणे दिसू शकतात, त्याम के स्वच्छतेदरम्यान घरातील खिडक्या उपड्या ठेवाव्यात, मास्क वापरावा आणि अॅलर्जी असलेल्या मुलांना मूळ असलेल्या ठिकाणी न नेहा दुसऱ्या खोलीत ठेवावे, असा सहा वञ्या देतात, दिवाळीच्च सर आनंदाचा असला तरी मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालकांनाही काही काळजी घेणे आवश्यक असल्याचेरेलचेल असते. परंतु अनेक मिठाई आणि फराळातील घटक ज्यात शेंगदाणे, काजू, बदाम, दूध, तूप किंवा कृत्रिम रंग असतो. एबी हे पदार्थ आपण मोठ्या प्रमाणात खात नाही. मात्र दिवाळीत हटकून फराज जीगत केला जाती. काही मुलांमध्ये यामुळे अॅलर्जी निर्माण करू शकतात, बाहेरून मिठाई घेताना त्यातील घटक तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे शक्यतो ओळखीचे आणि घरगुती तयार केलेले पदार्थ मुलांना देणे अधिक सुरक्षित ठरते, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ देतात.डॉक्टरांचे म्हणणे आहे. शक्यतो फटाक्याऐवजी दिवे, कंदील, रंगोली आणि पर्यावरणपूरक सजावट वापरा. परातील हथा स्वच्छ ठेवण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा किंवा एआर प्युरिफायर वापरा, दम्मानी औषये आणि इनहेलर नेहमी सहज उपलब्ध ठेवा. एथिक्षमा असलेल्या मुलांच्या त्वचेवर नियमित मॉइश्चरायझर लावा. धूर,

You may have missed