केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांना बँड व्यावसायिकांसाठी आर पी आयचे निवेदन
केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांना बँड व्यावसायिकांसाठी आर पी आयचे निवेदन
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –कोरोना संसर्गा मुळे आपल्या देशा मध्ये २२ मार्च २०२० पासुन ला
लाकडाऊन करण्यात आले आहे.
त्यामुळे बँड वादक व वाजंत्री व्यवसाय करणाऱ्या लोकांनचे व्यवसाय गेली ७ महिने झाले बंद आहेत आज त्याच्या वर उपास मारीची वेळ आली आहे तसेच रोजगार नसल्या मुळे त्यांचे हाल होत आहेत. सध्या नवरात्र तसेच इतर कार्यक्रम होत आहेत़ इतर गोष्टी ना शासनाने परवानगी दिली असताना जास्त करून होलार व डोंबारी समाजातील बॅन्ड व्यावसायिक माळशिरस तालुक्यात आहेत या बँड व्यावसायिकांन वर मात्र अन्याय होत नाही ना अशी भावना बँड व्यावसायिकांची झाली आहे.
तरी बँड वादन व्यावसाय सुरु करण्यात यावा अशी मागणी आज केंन्द्रीय सामायिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांच्या कडे आर पी आय शाखा मांडवे यांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी माळशिरस तालुक्यातील आर पी आय चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
