प्रमोद शिंदे

जिल्ह्यातील १९८२ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारातशासनाने निधी वर्ग केला मात्र झेडपीकडून विलंब केल्याचा आरोप

जिल्ह्यातील १९८२ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीत वेळेत व्हावे, यासाठी ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ या दोन महिन्याच्या वेतनासाठी लागणारा निधी चार कोटी २३ लाख ८७ हजार ४१२ जिल्हा परिषदेच्या खात्यावर १४ ऑक्टोंबर २०२५ रोजी शासनाने जमा केलेला आहे. मात्र झेडपीकडून तो पगार केला नसल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात करावी लागणार असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांनी केले आहे.झेडपीकडून ठेकेदाराची व इतर बिले काढण्यासाठी जिल्हा परिषदेचे काळजीने काढले जातात. परंतु ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे वेतनजिल्हा परिषद सोल ग्रामपंचायत जनसेवा हिच ईशसेवपंचायत समितीला वर्ग करण्याचे राहुन गेले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील १९८२ ग्रामपंचायत कर्मचारी व त्याच्या कुंटुंबावर ऐन दिवाळीत उपासमारीची वेळ आलेली 3 आहे. सोलापूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी पंधरा हजार रूपये सानुग्रह अनुदान देणेसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी २३ महिन्याचा कोरोना प्रोत्साहन भत्ता देण्याचे देखील लेखी आदेश दिलेले आहेत. परंतु दिलेल्या आदेशाप्रम ाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्राम पंचायतीकडून कोणतीही आर्थिक मदत करण्यात आलेली नाही. गट विकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेने दिलेले आदेशास केराची टोपली दाखवून ग्राम पंचायत कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आणलेली आहे.

महुद येथे बँकेसमोरच पन्नास हजारांची लूट

सोमवार (दि. २०) रोजी दुपारच्या सुमारास महूद येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर एक धाडसी चोरीची घटना घडली. बँकेतून पैसे काढून घराकडे निघालेल्या व्यक्तीची पिशवी हिसकावून चोरट्याने पळ काढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.चिकमहूद येथील चंद्रकांत सदाशिव डिगोळे यांनी आज दुपारी महूद येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून आपल्या खात्यावरील पन्नास हजार रुपये रक्कम काढली. ही रक्कम व मोबाईल फोन त्यांनी एका पिशवीत ठेवून मोटारसायकलवरूनघराकडे निघाले होते. ते मोटारसायकल सुरू करत असतानाच त्यांच्या हालचालीवर पाळत ठेवणाऱ्या एका अज्ञात तरुणाने मागून धावत येत पिशवी हिसकावून घेतली आणि पलायन केले.ही घटना लक्षात येताच डिगोळे यांनी तात्काळ गाडी थांबवून लोकांच्या मदतीने चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तो पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच महूद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून चोरट्याचा शोध सुरू आहे. बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे

आम्ही जि. प.व पं. स. निवडणूका आमदार रणजितदादांबरोबर असणार : जयसिंह मोहिते पाटील

ऊस गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी केली घोषणा: खासदारकीच्या वेळी आम्ही पैर्यशील मोहिते पाटील यांच्या सोबत होतो. आता जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणूकांमध्ये आम्ही आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सोबत असल्याचा बॉम्ब सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी ६४ व्या ऊस गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी फोडला.भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात जि. प. व पं. स. वरती भाजपाचाय झेंडा फडकणार हे आता स्पष्ट होत आहे.माळशिरस तालुक्यात होणाऱ्या सर्व निवडणूकांची वयुह रचना जयसिंह मोहिते पाटील हे करतात. पैर्यशील मोहिते पाटील यांच्या खासदारकीच्या निवडणुकीत रणजितदादा अलिप्त राहिले होते. परिवारातील बहुतांश सदस्य पैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार करत होते. पण रणजितदादा मात्र निवडणूकीपासून दूर राहिले होते. दिवाळी नंतर होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका मोहिते पाटील भाजपाकडून लढवणार की राष्ट्रवादीकडून लढवणार याची सगळ्या माळशिरस तालुक्याला उत्सुकता लागली होती. आज जयसिंह मोहिते पाटील यांनी आम्ही रणजितदादानंबरोबर असल्याचे सांगून आपलीसहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाण्याचा ६४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, म दनसिंह मोहिते पाटील, स्वरूपराणी मोहिते पाटील, विकतेजसिंह मोहिते पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील, कार्यकारी संचालक राजेंद्र बौगुले, सर्व आजी, माजी संचालक, सभासद, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले, या गळीत हंगामात ११ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्धीष्ट ठेवले आहे. ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा पूर्ण क्षमतेने कायर्यान्वित करण्यात आली आहे. या हंगामात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक दर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. शासन उसाची उप लब्धता लक्षात न घेता कारखान्यांना क्षमता वाढीचीपरवानगी देते आहे. त्यामुळे उसाची पळवापळवी होते आहे. सहकारी साखर कारखाने असल्यामुळेच उसाला दर चांगला मिळतं आहे. सहकारी साखर कारखाने नसते तर खाजगी कारखान्यानी दरात मनमानी केली असती.यावेळी कारखान्याचे तज्ञ संचालक व माजी व्हॉईस चेअरमन ड. प्रकाशराव व्यंकटराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांचे स्वागत वप्रास्ताविक कार्यकारी संचालक थी. राजेंद्र चौगुले यांनी केले. सदर कार्यक्रमास संचालक सर्वश्री लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंहफणे, विजयकुम १र पवार, रावसाहेब मगर, संग्रामसिंह जहागिरदार, रामचंद्र सिद, रावसाहेब पराडे, अमरदीप काळकुटे, गोविंद पवार, सुभाष कटके, जयदीप एकतपुरे, राम चंद्र ठवरे, संचालिका सुजाता शिंदे, तज्ञ संपालक रामबंद्रराव सावंत-पाटील, कार्यलक्षी संचालक रणजीत रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपतीमल्टिमिडीया लेझर शो समिती सदस्य सर्वश्री पांडुरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, विनायक केठे, दत्तात्रय बावन, राजेंद्र भोसले, धनंजय सावंत, नाम देव चव्हाण, श्रीकांत बोडके कु.हर्षाली निंबाळकर माळी संचालक श्री दत्तात्रय शिर्के, भीमराव पाटील, भिमराव पाटील, भाऊराव पाटील आदी उपस्थित होते. लोंढे, महादे बाराव घौणे, सुनील एकतपुरे, केशव ताटे-देशमुख

शोलेतील सुप्रसिद्ध डायलॉग कार अंग्रेजो के जमाने के हम जेलर है, सुप्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते असरानीांचं वयाच्या ८४व्या वर्षी निधन झालं बसून संपूर्ण कलाविश्वावर शोककळा सरली आहे. असरानी यांचं पूर्ण नाव विर्धन असरानी असून ते अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते नाणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. व्ही९च्या रिपोर्टनुसार आज दुप-श्री ४ वाजता त्यांचे निधन झाले. ५० षर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या काही कलाकारांपैकी बसरानी एक होते.फुफ्फुसांच्या आजारामुळे गेल्या पाच दिवसांपासून असरानी यांना आरोग्य निधी दाखल करण्यात होते. अभिनेत्याचे मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी बसरानी यांच्या मृत्यूची बातमी सांगितली नाणि म्हणाले की, असरानी अनेक दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना ग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.असरानी यांचे संस्मरणीय सिनेमे असरानी यांच्या अकाली निधनानं बाहते आणि कलाकारांनाही धक्का बसला नाहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक बित्रपटांमध्ये काम केलंय, असरानी यांचाजन्म १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे झाला. त्यांनी जयपूरमधील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर राजस्थान कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. १९६७ मध्ये ‘हरे कांच की चुडियाँ’ या चित्रपटाद्वारे असरानी यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. असरानींच्या सर्वात संस्म रणीय भूमिकांपैकी, ‘शोले’ चित्रपटातील जेलरची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.ऐन दिवाळीत कलाविश्वावर शोककळा !नही या डायलॉगसाठी अस-मध्ये असरानी यांनी मंजू बन्सलशी लग्न केलं. अस-रानी यांना एक मुलगा असून त्याचं नाव नवीन असरानी रानींना ओळखतात. १९७३आहे. त्यांचा मुलगा अहमदाबादमध्ये डेन्टिस्ट आहे. असरानी यांचे वडील कार्पे टचं दुकान चालवायचे. त्यांना तीन भाऊन आणि चार बहिणी होत्या. दरम्यान, अस-रानी यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘धमाल’, ‘बोल’, ‘बालिका वधू’, या चित्रपटातील त्यांचा डायलॉग, ‘हम ‘हेरा फेरी’, ‘मालामाल विकली’, ‘हेरा फ अंग्रेजों के जमाने के जेलर हैं’ खूप प्रसिद्ध ‘री ३’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं

झाला आणि दशकांनंतरही लोक अजू आहे.

श्री शंकर सहकारी साखर कारखानाचा ५३ वा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ श्री

शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगरचा ५३ वा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी विधानपरिषद आमदार तथा श्री. शंकर सहकारी चे चेअरमन रणजितसिंह मोहिते – पाटील, त्यावेळी सत्यनारायण पूजा करण्यात आली. ही पूजा श्री शंकर कारखान्याचे संचालक श्री दादासाहेबवाघमोडे पाटील व त्याच्या सुविद्य पत्नी शोभा वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. कै. सहकार महर्षी काकासाहेब, आक्कासाहेब व कै. पपा साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री शंकर सहकारी चे व्हा. चेअरमन ड. मिलिंद कुलकर्णी, माजी जि. प. उपाध्यक्ष शहाजीराजे देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, युवा नेते विश्वतेजसिंह मोहिते-पाटील सत्याप्रभादेवी मोहिते पाटील, शिवांशिका विश्वतेजसिंह मोहितेपाटील, संचालक, आप्पासाहेब रूपनवर, मालोजीराजे देशमुख, दत्तुकाका रणनवरे, प्रफुल्ल कुलकर्णी, प्रताप सालगुडे, शिवाजी गोरे, ड सुरेश पाटील, महादेव शिंदे, रामदास कर्ण, कुमार पाटील, सुनिल माने, सचीन लोकरे, सुधाकर पोळ, बाळासाहेब माने, दत्तात्रय मिसाळ, संजय कोरटकर, दत्ता चव्हाण, जगन्नाथ जाधव, विरकुमार दोशी, उदय धाईजे, विलास फडतरे, विलास आद्रट, अभिमान सांवत, शिवाजी जाधव, शिवाराज निबाळकर, दत्ता भोसले, ज्ञानदेव निबाळकर, तुकाराम चव्हाण,भोजराज माने, बिनु पाटील, नाना शेंडे, राहुलबापू वाघमोडे आदी उपस्थित होते.या कार्यक्रम प्रसंगी बोलताना कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कर्मचाऱ्यांना पगार वाढ व दिपावली सणां निमित्त १५ दिवसाचा पगार बोनस देण्यात जाहिर केले. तसेच सभासद कामगार व ऊस उत्पादक शेतकरी यांचे सहकार्याने यंदाचा ऊस गळीत हंगाम यशस्वी पणे पार पडेल असा मला विश्वास आहे यंदा ४ लाख में. टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे. ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी ८६०३२ या जातीचा ऊस जास्तीत जास्त पुरवठा करावा त्या ऊसाच्या दराबाबत स्वतत्य धोरण ठरविण्यात येईल असे म्हणाले. श्री शंकर सहकारी चे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख, डुबल साहेब, ड नितिन खराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रा. सदस्य, शेतकरी सभासद, व्यापारी, ग्रामस्थ, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व माळशिरस तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भूमिहीन लाभार्थ्यांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ द्यावा : ना. जयकुमार गोरेमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत ७२ हजार घरकुल पूर्ण

मुंबई/वृत्तसंस्था मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये ग्रामीण गृहनिर्माण योजनेतंर्गत घरक लाचे काम व्यापक प्रमाणात सुरु असून त्याअंतर्गत ७२ हजार ९७घरकुल पूर्ण झाले असल्याचे सांगून भूमिहीन लाभार्थ्यांवर विशेष लक्ष देऊन त्यांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ द्यावा, तसेच पुढील उद्दीष्टेही गतीने पूर्ण करावे, असे निर्देशही ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.ग्रामीण गृहनिर्माणाच्या कामांबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. गोरे यांनी संबंधितांना निर्देशित केले. बैठकीस ग्रामविकास प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामीण गृहनिर्माण संचालक, डॉ. राजाराम दिघे तसेच ग्रामविकास विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत योजनेच्या विविधउपक्रमांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. अभियानाच्या माध्यमातूनः प्रधानमंत्री आवास योजना PMAY-G टप्पा १ आणि २०२४-२५ पूर्वीच्या राज्य योजनांतील १७,८५९ घरकुले व PMAY-G टप्पा २ तसेच २०२४-२५ पासूनच्या राज्य योजनांतील ५४,२३८ घरकुले अशी एकूण ७२,०९७ घरकु-ले आत्तापर्यंत पूर्ण झाली आहेत. या व्यतिरीक्त सुमारे ३० लाख घरकुलांची कामे प्रगतीपथावर असून या कालावधीत ६,०७५ भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलांसा ठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व मुख्यमंत्री समृद्ध पंच ायतराज अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याचे पक्के घर या उद्दिष्टाकडे ग्रामविकास विभाग सातत्याने वाटचाल करत.यावेळी मुख्यमंत्री समृद्धपंचायतराज अभियानात ग्रामीण आव-ास योजनांसाठीच्या उपक्रमांमध्ये झालेल्या प्रगतीबाबत मंत्री श्री. गोरे यांनी समाधान व्यक्त करुन राज्य व क्षेत्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांच्या यशस्वी कामगिरीबद्दल कौतुक केले. मंत्री श्री. गोरे यांनी सांगितले की, ग्रामीण महाराष्ट्र सक्षम करायच्या उद्दीष्टाने घरकुल पूर्णतेचा वेग अधिक वाढवावा. लाभार्थी केंद्रित दृष्टिकोनाने काम करावे. भूमिहीन लाभार्थ्यांवर विशेष लक्ष देण्यात यावे. तसेच लाभार्थ्यांना मनरेगा (MGNRE-GA) अंतर्गत मजुरीचा लाभ मिळवून देण्याची कार्यवाही करण्यात यावी. PMAY-G टप्पा २ मधील घरक लांना सौरऊर्जेचा लाभ देण्यावर भरद्यावा. यासोबतच नाविन्यपुर्ण (In-novative) उपक्रम राबवण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना मंत्री श्री. गोरे यांनी निर्देश दिले.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्ग दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते दि ३१ डिसेंबर २०२५ या काल-विधीत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक आणि राज्य पुरस्कृत योज-नेतील १ एप्रिल २०२५ पुर्वीचे आणि नवीन घरकुले अभियान कालावधीत पूर्ण करणे, घरकुल मंजूर झालेल्या परंतु जागा नसलेल्या सर्व पात्र भूमिहीन लाभार्थ्यांना अभियान कालावधीत जागा उपलब्ध करून देणे, सर्व मंजूर घरकुल लाभार्थ्यांना मनरेगा अंतर्गत लाभ देणे, प्रधानमंत्री सुर्यधर योजना /अन्य योजनेतून टप्पा-२ मधील मंजूर सर्व घरकुलांना सौर ऊर्जा प्रकल्प बसवणे, असे उपक्रमनिहाय उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.

नगरपालिका निवडणुका डिसेंबरमध्ये ?

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे. त्यातही राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.महापालिका, नगरपलिका व नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा त्रिस्तरीय निवडणुका घेण्याची तयारीजिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला मतदारयाद्यांमधील घोळाबाबत महाविकास आघाडीच्याशिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम व राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे. ‘ही प्रचलित पद्धत आहे. तक्रारी आल्यावर संबंधित जिल्हाधिकारी किंवा निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला जातो,’ असे निवडणूक आयोगाच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आले.राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. या संदर्भात राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाबरोबर निवडणूक आयोगाने तयारीचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्यात राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या निवडणुका होतील. या निवडणुका नोव्हेंबरअखेर घेण्याची योजना होती. परंतु त्या बहुधा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतील, असे निवडणूक आयोगाने सूचित केले.डिसेंबरअखेरीस राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायतींच्या निवडणुका होतील. अखेरच्या टप्प्यात १५ ते २० जानेवारी दरम्यान २९ म हापालिकांच्या निवडणुका होतील. जानेवारीअखेर सर्व निवडणुकांची प्रक्रिया पार पाडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यानुसार २० जानेवारीपूर्वी सर्व प्रक्रिया पार पाडण्याचा राज्य निवडणूक

महाराष्ट्रात सात दिवस धोक्याचे !हवामान विभागाकडून इशारा

जारीमहत्त्वाचं म्हणजे हा पाऊस महाराष्ट्रालाही झोडपून काढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढचे तीन वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ मध्य महाराष्ट्रात विजांसह वादळाची शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात पुन्हाएकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय उत्तर आणि दक्षिणेकडील काही राज्यातही मुसळधार पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. दक्षिण – पूर्व अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटकाच्या किनारपट्टीपासून ते लक्षद्वीपपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचापट्टा पश्चिम-उत्तर पश्चिमकडे सरकत आहे. त्यामुळे पुढचे सात दिवस पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, किनारी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच अंदमान आणि निकोबार बेटांवर १९-२३ ऑक्टोबर दरम्यान हलका ते मध्यम पाऊस, तर मि झोरममध्ये २३ ऑक्टोबर रोजी म सळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने म्हटलं आहे. याशिवाय १९-२१ ऑक्टोबर दरम्यान ओडिशा, १९-२५ ऑक्टोबर दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर वादळी वाऱ्यासह आणि पाऊस पडेल, असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान मध्य प्रदेश, विदर्भात तर २० ते २४ ऑक्टोबर दरम्यान छत्तीसगड, १९-२३ ऑक्टोबर दरम्यान नागालँड, मणिपूर, मि झोराम आणि त्रिपुरामध्ये विजाच्या कडकडाटसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

नगरपालिका निवडणुका डिसेंबरमध्ये ?

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे. त्यातही राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.महापालिका, नगरपलिका व नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा त्रिस्तरीय निवडणुका घेण्याची तयारीजिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला मतदारयाद्यांमधील घोळाबाबत महाविकास आघाडीच्याशिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम व राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे. ‘ही प्रचलित पद्धत आहे. तक्रारी आल्यावर संबंधित जिल्हाधिकारी किंवा निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला जातो,’ असे निवडणूक आयोगाच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आले.राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. या संदर्भात राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाबरोबर निवडणूक आयोगाने तयारीचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्यात राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या निवडणुका होतील. या निवडणुका नोव्हेंबरअखेर घेण्याची योजना होती. परंतु त्या बहुधा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतील, असे निवडणूक आयोगाने सूचित केले.डिसेंबरअखेरीस राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायतींच्या निवडणुका होतील. अखेरच्या टप्प्यात १५ ते २० जानेवारी दरम्यान २९ म हापालिकांच्या निवडणुका होतील. जानेवारीअखेर सर्व निवडणुकांची प्रक्रिया पार पाडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यानुसार २० जानेवारीपूर्वी सर्व प्रक्रिया पार पाडण्याचा राज्य निवडणूक

सरकारने GSTR-3B रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवली

मुंबई सरकारने GSTR-3B रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. सप्टेंबर 2025 महिन्यासाठी आणि जुलै-सप्टेंबर 2025 या तिमाहीसाठी GSTR-3B आता 25 ऑक्टोबर 2025 पर्यंत दाखल करता येतील. ही सूट नियमित आणि तिमाही करदात्यांना लागू आहे.18 ऑक्टोबर 2025 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे हा निर्णय घेण्यात आला. सरकारने सांगितले की GSTR-3B रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवणे GST कायद्याच्या कलम 39 (6) आणि कलम 168 अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून वापरले जात आहे.
या वर्षी, Diwali 20 October 2025 पासून साजरी होणार आहे. दिवाळीच्या आधी आणि नंतरचे काही दिवस सणांच्या उत्साहातच असतात. 19 ऑक्टोबर हा रविवार आहे आणि देशभरात 20 ते 23 ऑक्टोबरपर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे कर भरण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो. म्हणून, सरकारने ही सवलत दिली आहे. दिवाळीमुळे सरकारने तारीख 25ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. यामुळे व्यवसाय आणि व्यावसायिकांना त्यांच्या जबाबदाऱ्या आरामात पूर्ण करता येतील आणि सण शांततेत साजरा करता येईल.
दिवाळी 20 ऑक्टोबर रोजी असल्याने, व्यावसायिक आणि करदाते सतत मुदतवाढ देण्याची मागणी करत आहेत. जीएसटी पोर्टलवर ही तारीख आधीच 25 ऑक्टोबर दाखवली जात होती, परंतु अधिकृत अधिसूचनेची वाट पाहत होते. आता, अधिसूचना जारी झाल्यामुळे, प्रत्येकजण दिवाळी उत्साहात साजरी करू शकतो. बीसीएएसने 8 ऑक्टोबर 2025 रोजी अर्थ मंत्रालयाला पत्र लिहून मुदतवाढ देण्याची विनंती केली होती.दिवाळी असल्याने सुट्ट्या असणार त्यामुळे या काळात कंपन्या, अकाउंटंट आणि व्यावसायिकांना काम करण्यासाठी वेळ मिळणार नाही. बीसीएएसने म्हटले आहे की जीएसटीआर-3बी तयार करण्यासाठी खूप तयारी करावी लागते. जसे की डेटा एन्ट्री, रिकॉन्सिलिएशन, आयटीसी तपासणे, जीएसटीआर-2बीची वाट पाहणे आणि कर भरण्यासाठी निधीची व्यवस्था करणे. दिवाळीमुळे हे सर्व कठीण झाले असते. बीसीएएसने त्यांच्या विनंतीमध्ये लिहिले आहे की व्यवसाय सुलभतेसाठी अंतिम मुदत वाढवणे आवश्यक आहे. यामुळे लोकांना सणानंतर त्यांचे रिटर्न योग्यरित्या दाखल करता येतील, चुका टाळता येतील आणि कायद्याचे चांगले पालन सुनिश्चित करता येईल.

You may have missed