मजुरांनी चालत आपल्या घरी जाऊ नये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मुजोरांना आवाहन

मजुरांनी चालत आपल्या घरी जाऊ नये रामदास आठवले यांचे मुजोरांना आव्हान
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – (प्रमोद शिंदे) लॉक डाऊन मुळे देशातील व महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून देशातील व महाराष्ट्रातील मजूर पर्याय नसल्याने आपल्या गावी चालत जाण्यासाठी निघाली आहेत त्यामुळे अपघात व अनेक घटना घडत असून मजूर वर्गाने चालत आपल्या घरी जाऊ नये असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मजुरांना केले आहे
 तसेच ते म्हणाले की शासनाने रेल्वे व बस ची सुविधा सुरू केली आहे. मजुरांनी रेल्वे व बसनेच आपल्या घरी गेले पाहिजे. सरकारने मजुरांना मास्क, सानीटायझर व सुरक्षेची साधने दिली पाहिजेत. औरंगाबाद रेल्वे अपघात मृत्युमुखी पडलेल्या 16 मजुरांना प्रत्येकी 25 लाख रुपये सरकारने द्यावेत
 अशी मागणी सुद्धा रामदास आठवले यांनी केले आहे.



आपल्या घरी पायी निघाले मुजोर
शासनाने मजुरांसाठी रेल्वेची सुविधा केली आहे
औरंगाबाद रेल्वे अपघात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या वारसास प्रत्येकी 25 लाख रुपये द्या आठवले यांची मागणी

You may have missed