मजुरांनी चालत आपल्या घरी जाऊ नये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मुजोरांना आवाहन
![](http://purogamimaharashtranews.com/wp-content/uploads/2020/05/IMG_20200512_171036-1-1024x578.jpg)
![](http://purogamimaharashtranews.com/wp-content/uploads/2020/05/IMG_20200512_171036-1024x578.jpg)
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – (प्रमोद शिंदे) लॉक डाऊन मुळे देशातील व महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून देशातील व महाराष्ट्रातील मजूर पर्याय नसल्याने आपल्या गावी चालत जाण्यासाठी निघाली आहेत त्यामुळे अपघात व अनेक घटना घडत असून मजूर वर्गाने चालत आपल्या घरी जाऊ नये असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मजुरांना केले आहे
तसेच ते म्हणाले की शासनाने रेल्वे व बस ची सुविधा सुरू केली आहे. मजुरांनी रेल्वे व बसनेच आपल्या घरी गेले पाहिजे. सरकारने मजुरांना मास्क, सानीटायझर व सुरक्षेची साधने दिली पाहिजेत. औरंगाबाद रेल्वे अपघात मृत्युमुखी पडलेल्या 16 मजुरांना प्रत्येकी 25 लाख रुपये सरकारने द्यावेत
अशी मागणी सुद्धा रामदास आठवले यांनी केले आहे.
![](http://purogamimaharashtranews.com/wp-content/uploads/2020/05/FB_IMG_1564583411221.jpg)
![](http://purogamimaharashtranews.com/wp-content/uploads/2020/05/IMG_20200512_170931-1024x674.jpg)
![](http://purogamimaharashtranews.com/wp-content/uploads/2020/05/IMG_20200512_171010.jpg)
![](http://purogamimaharashtranews.com/wp-content/uploads/2020/05/IMG_20200512_170857-1024x592.jpg)