माळशिरस तालुका

बळीराजा हवालदिल राज्यात पावसाचा मुक्काम वाढला परतीच्या पावसानं द्राक्षांसह कांदा, मका पिकांचे अतोनात नुकसान,

गेल्याआठवडाभरापासून राज्यातील विदर्भ मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असल्याचे चित्र आहे.या परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे. यामुळे हाता तोंडाशी आलेला कांदा, सोयाबीनसह वेचणीवर आलेला कापूस, मका, टोमॅटो, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पावसाच्या धसक्यानेरायगडमधील भातकापणी ठप्प पडली असून, पुण्यात भातशेती अक्षरशः पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सक्रियझाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवली आहे. मध्यपूर्व अरबी समुद्रावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हा कमी दाबाचा पट्टा पुढील तीन ते चार दिवस उत्तर दिशेला सरकणार असून महाराष्ट्रात किनारपट्टी लगतच्या भागासह महाराष्ट्रात काही भागांमध्येपावसामुळे निफाडला द्राक्ष, कांदा, मका पिकांचे नुकसान निफाड तालुक्यात गेली दोन दिवस रात्रभर सुरुराहिलेल्या बेमोसमी पावसाने द्राक्ष, कांदा, मका, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष पीक रोगांपासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची सकाळपासूनच चिखल तुडवत फवारणीसाठी लगबग सुरु झाली आहे. निफाड तालुक्यातील प्रमुख द्राक्ष उत्पादक भागात शनिवारी व रविवारी रात्रभर बेमोसमी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पाऊसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष शेतीला बसला आहे. द्राक्षमाल हा अवकाळीच्या तडाख्यात सापडला असून रोगांपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची सकाळपासूनच फवारणी करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. फवारणीसाठी ट्रॅक्टरला पाणी व चिखलाचा मोठा अडसर ठरत आहे. द्राक्षे फवारणीचा खर्च मोठा असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.मोठा पाऊस होऊ शकतो

गोरडवाडी येथे शिवप्रसाद फाउंडेशन व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व चष्मे वाटप शिबिर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत.संत बाळूमामा मंदिर, गोरडवाडी ता.माळशिरस जि.सोलापूर येथेशिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष मा.श्री. शरद (बापु) मोरे तसेच मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. यावेळी गोरडवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने बापूसाहेब व ऋतुजाताई यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमामध्ये 1) मोफत हृदयरोग तपासणी( ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी) 2) मोफत यूरोलॉजी तपासणी ( लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट)3) मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप( तिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले-रेटीना)4) मोफत कॅन्सर तपासणी5) मोफत रक्त तपासणी6) मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया7) मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया8) अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रियाअशा आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या, यावेळी या शिबिराचा 517 नागरिकांनी लाभ घेतला.मोठ्या प्रमाणात मोफत चष्मे वाटप करण्यात आले.सेवासदन मल्टी स्पेशालिस्ट यांच्यातर्फे सौ.लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली. या कार्यक्रमासमा.श्री.शरद (बापु) मोरे, सौ.ऋतुजाताई शरद मोरे,डॉ.लताताई मोरे, श्री.पांडुरंग पिसे (सरपंच) श्री.नवनाथ केंगार (उपसरपंच), श्री. मच्छिंद्र गोरड (सदस्य), श्री.रामचंद्र गोरड (मा.सरपंच), श्री.सच्चीदानंद पिंगळे (कार्यकर्ते), श्री.संतोष गोरड, श्री.दीपक (आबा) गोरड (मा.उपसरपंच) श्री.तुकाराम गोरड (सहकारी), श्री.जगन्नाथ गोरड (सर), श्री.भारत गोरड (सर), श्री.लक्ष्मण (तात्या) गोरड, कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, सेवासदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी, शिवप्रसाद फॉउंडेशनचे कर्मचारी

कार्तिकी वारीसाठी एक कोटींचा निधी मंजूर

दरवर्षी कार्तिकी एकादशीला आळंदी येथे लाखो वारकरी दाखल होतात. यंदाच्या कार्तिकी वारीपूर्वी रस्त्यांच्या दुरुस्तीसह विविध विकासकामांना गती देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. यासाठी नगरविकास विभागामार्फत एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शिंदे यांनी शासन वारकऱ्यांच्या पाठीशी असून, भागवत धर्म, प्रथा आणि परंपरांचा सन्मान राखत असल्याचे अधोरेखित केले.आळंदी नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत विविधविकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि शुभारंभ उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री उदय सामंत, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, विधान उपसभापती डॉ. नीलम परिषदेच्या गोहे, आमदार बाबाजी काळे, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे मुख्य विश्वस्त योगी निरंजननाथ उपस्थित होते.उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र ही संत आणि शूरवीरांची भूमी आहे. शासनाने वारकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत.

चांदीपाठोपाठ सोनंही स्वस्त; लग्नसराई त सोने खरेदीचा मोठा होणार फायदा

दिवाळीनंतर सर्वसाम ान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. चांदीच्या किमतीत मोठी घट झाल्यानंतर आता सोन्याच्या दरातही लक्षणीय घसरण झाली आहे. काही आठवड्यांपूर्वी १.३२ लाख रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलेले सोन्याचे दर आता १.२१ लाखांवर आले आहेत. ही घसरण लग्नसराईच्या हंगामात सोनेखरेदी करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. चांदीच्या किमतीतही १६ ते २५ ऑक्टोबर दरम्यान ३५,००० रुपयांची घट झाली असून, सध्या १०० ग्रॅम चांदी १५,५०० रुपये आणि १ किलो चांदी १,५५,००० रुपये आहे. पण सोन्याच्या किमती आणखी किती खालीयेतील आणि का घसरत आहेत, जाणून घ्या. सोन्याच्या किमती २०२५ मध्ये ५६% वाढल्या होत्या, पण आता तांत्रिक सुधारणेम ळे ३% घसरण झाली आहे. ही सुधारणाबाजार स्थिर करण्यासाठी स्वाभाविक आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या शक्यतेमुळे आणि डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्यावर दबाव वाढला. अमेरिका-भारत व्यापार करार आणि अमेरिका-चीन चर्चे च्या सकारात्मक बातम्यांमुळे गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेपासून शेअर बाजारासारख्या जोखमीच्या गुंतवणुकीकडे वळले आहेत.

कोल्ड स्टोअरेजसाठी पाठपुरावा करू खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची ग्वाही


अकलूज बाजारसमितीने घोड्यांसाठी धावण्याच्या विविध स्पर्धा आयोजित केल्यास देशासह परदेशाचे नागरिक येथे हजेरी लावतील व अकलूजचे पर्यटनही वाढीला लागेल. घोडे निगराणीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे शिबिर आयोजित करावे, अशी सूचना खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली. तसेच बाजार समितीच्या मका हमीभाव केंद्र व कोल्ड स्टोरेजसाठी शासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समि तीच्यावतीने दिवाळी पाडव्यानिमित आयोजित १७ व्या घोडे बाजाराचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह म ोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.सचिव राजेंद्र काकडे यांनी घोडेबाजारातआतापर्यंत ७२० घोड्यांची आवक झाली असुन एक कोटीपेक्षा अधिकची उलाढाल झाली आहे. घोडे बाजारात ७०० ते ८०० घोडे दाखल होणार आहेत. सूत्रसंचालन धनंजय देशमुख यांनी केले. आभार नितीन सावंत यांनी मानले. यावेळी बाजार समि तीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. उत्तमराव जानकर, सयाजीराजे मोहिते पाटील, राष्ट्रवादीचेजिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, अतुल चव्हाण, रणजित चौरे, बाबाराजे देशमुख, उपसभापती मामासाहेब पांढरे, रामचंद्र सावंत पाटील, देविदास ढोपे यांच्यासह बाजार समिती आजी-माजी सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी उपस्थित होते.

फडणवीसांच्या सभेत निंबाळकर रडलेमहिला डॉक्टर प्रकरणात आरोप झाल्याने अश्रू अनावर

केंद्रीय राज्यमंत्री नामुरलीधर मोहोळ यांच्यावर शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांच्या आरोपांच्या फैरी सुरूच आहेत. मोहोळांविरोधात धंगेकरांनी केलेल्या आरोपांमुळे महायुतीतच कलगोत्रा रंगला आहे. अशातच महायुतीत मिठाचा खडा नको, महायुतीत मतभेद होता कामा नये, असा सल्ला देतानाच पक्षावर नको तर प्रवृत्तीवर बोला, असे मार्गदर्शन एकनाथ शिंदे यांनी रवींद धंगेकर यांना केले. शिंदे यांचा सल्ला प्रमाण मानून घ्गेकर यांनी मोहोळांविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे.दुसरीकडे धंगेकरांची आक्रमकता पाहून एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.श्रीक्षेत्र आळंदी येथील भक्तनिवास आणि महाद्वार ते पुंडलिक मंदिर घाट सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला रविंद्र धंगेकर जाणार को नाहों, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र दुपारच्या सुमारास घंगेकर यांनी हेलिपॅडजवळच एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चचांकेली. रविंद्र धंगेकर हा काम करणारा कार्यकर्ता आहे, अशा शब्दातजैन बोर्डिंगच्या भूमी विक्रीसंदर्भात मंत्री मोहोळ यांचे नाव आल्यानंतर आणि विविधआरोप झाल्यानंतर जवळपास आठ दिवसानंतर म्हणजेच शनिवारी त्यांनी बोर्डिंगमध्ये जाऊन जैन मुर्तीची भेट घेतली. त्यासाठी जैन धर्मातील प्रतिष्ठित व्यक्तींचे फोन येऊन गेल्याचेही त्यांनी सांगितले. जैन धर्मियांच्या मागणीशी सहमत आहे. जर या प्रकरणात माझी काही चूक असती तर मी इथे आलो नसतो असे सांगून माझी बाजू मांडण्याकरिता इथे आलो नाही, असे सांगायला देखील मोहोळ विसरले नाहीत.एकनाथ शिदि यांनी त्यांचे कौतुक केले. त्याचवेळी महायुतीत दंगा नको, अशा सूचना दिल्याचेही हसत हसत शिंदे यांनी सांगितले. त्यावर तुमच्या सूचनेनंतरही गोहोळ यांच्याविरोधात धंगेकर यांचा आक्रमक पवित्रा कायम असल्याचे पत्रकारांनी विचारल्यावर त्यांना सूचना दिल्या आहेत, अशी सारवासारव शिंदेयांनी केली. एकंदर पालिका निवडणुकीच्या पार्शवभूमीवर धंगेकर यांच्या आवाजाला शिंदे धार लावत असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे मुरलीधर मोहोळ यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन होत असलेल्या आरोपांच्या पाश्श्वभूमीवर चर्चा केली,

आमच्या पोरीला न्याय द्या, कुटुंबीयांनी दोषींना फाशी पीडित डॉक्टरच्या देण्याची केली मागणी

सातारा जिल्ह्या तील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरले गुरुवारी (२३ ऑक्टोबर) रात्री आपले जीवन संपवले आत्महत्या करण्यापूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली. त्यामध्ये स्यांनी पोलीस कर्मचान्यादर अत्यंत गंभीर आरोप केले. पोलीस निरीक्षक गोपाल बदनेने यांच्यावर वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप डॉक्टर महिलेने केला. तर, प्रशांत बनकरने त्यांना सतत मानसिक त्रात दिल्यामुळे आपण है टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनीनमूद केले आहे या प्रकरणात कुटुंबीयांनी गंभीर आरोप कैले असून गावक-यांनी मोठी मागणी केली आहेमृत डॉक्टर या दोन वर्षांपासून मैडिकल ऑफिसर म्हणून काम करत असून दहावीपर्यंतचे शिक्षण रायांनी बीडमध्येच पूर्ण केले होते शिक्षणाची सोय नसल्याने त्यांचे सर्व शिक्षण त्यांच्या चुलतीने केले होते. होना चार सख्खे भावंडे असून बबीत शेतकरी आहेत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते जळगाव वैधीलवैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाबलेबर वैधे यांची पहिली पोस्टिंग होती, तिथे सायांनी महीने कंत्राटी पद्धतीने काम कैले दीड वर्षापूर्वी त्यांची फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम सुरू केले होते.मृत डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या बीड जिल्ह्यातील बकवणी आईनामात शोककळा पसरली आहे. तसेच आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी जो कोणी दोषी असेल याला फाशीची किला द्या, अशी मागणीयेथील ग्रामस्थांनी तसेच कुटुंबीयांनी केलीदिवबीची सुट्टी नसल्याने आठवळ्यात मृत डॉक्टर त्यांच्या गावी जाणार होत्या पण त्या व्यांनी टोकाचे पाऊल उचलले सातारा जिल्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात अशशमहत्या केलेल्या महिला डॉक्टर प्रकरणात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत मृतॉक्टरांच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये एका पोलिसावर गंभीर आरोप केले -हेत. या सुसाईड नोटमध्ये डॉक्टरांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, पोलिसनिरीक्षक गोपाल बदने यांनी माझ्यावर वैजा बलात्कार केला, तर प्रशांत बनकर यांनी मला सतत मानसिक त्रास दिला यामुळे सात-आधीचारा जिल्हात आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबक उडाली आहे. पोलिस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या एका वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्या विरोधात अंतर्गत चौकशी तुरू होती त्याच दरम्यान त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे

आरोपींना तत्काळ अटक करा, सातारा महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी फडणवीसांचे एसपींना आदेश

सातारा जिल्हातील फलटम उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे धक्कादायक बाब म्हणजे या महिला डॉक्टरने फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या प्रकरणी पीएसआय गोपाळ बदणे आणि प्रशांत बनतर या दौघांवर आरोप करण्यात आले असून पीडित महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर तिच्यावर आलेल्या अत्याचाराबाबत लिहिले असून आणि याच कारणामुळे ती आपले जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे या प्रकरणाची आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून त्यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना उघडकीसआल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवर नेमके काय बोलणे झाले? त्यांनी या प्रकरणी कोणते आदेशदिले? याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले की, आम्ही या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आहे. एका आरोपीचे नाव पीएसआय गोपाल बदने आहे तो फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचा आहे दुसरा आरोपी प्रशांत बनकर आहे तो पोलीस नसून तो सामान्य नागरिक आहे. या प्रकरणात आम्ही गोपाळ बदने याला निलंबित करत आहोत. या दोघांना अटक करण्यासाठी पोलीस पथक त्याना करणयात आलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईच्या सूषना दिलेल्या आहेत. आरोपींना तत्काळ अटक करायची आणि जी काही कारवाई आहे ती करण्याचे स्पष्टआदेश दिले आहेत. स्पानुरसर आम्ही तपास करत आहोत, असे दोशींनी सांगितले. तर, या प्रकरणी गृहराज्य मंत्री पंकज भोयर म्हणाले की, फलटण येचील उपजिल्हा कार्यालयातील महिलेने आत्महत्या केली आहे सुसाइड नोट सापडली आहे. त्यात दोन पोलीस अधिका-यांची नावे आहेत. सातारा पोलीस अधीक्षकांशी फोनवरून चर्चा झाली आहे. स्यांना तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. या घटनेत जो कोणी सहभागी असेल त्याच्यावर कारवाई होईल. जो अहवाल वेईल त्यात ज्या कोणाचा सहभाग असेल त्यावर देखील कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे

न भूतो न भविष्यती मोर्चा झाला पाहिजे- राज ठाकरे

राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात आता एल्गार पुकारला आहे. विरोधकांनी रस्त्यावर उतरून आपला आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे. १ नोव्हेंबरला विरोधक मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात विराट मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात महाविकास आघाडीसोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील सहभागी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी तातडीची बैठक बोल ावली होती. या बैठकीत राज ठाकरे यांनी आगामी मोर्चा यशस्वीपणे पार पडण्यासाठी मनसेच्या नेत्यांना मार्गदर्शन दिले. बैठकीला बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, अभिजीत पानसे, अविनाश जाधव, गजानन काळे, यशवंत किल्लेदार यांच्यासह मनसेचे प्रमुख नेते उपस्थित होते. राज ठाकरे यांनी बैठकीत सांगितले की, हा मोर्चा सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी आहे, आणि हा मोर्चा खोट्या मतदारांसाठी नाही, तर खऱ्या मतदारांसाठी आहे. त्यांनी नेत्यांना निर्देश दिले की, गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायलादिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेशभाग पाडा, असे त्यांनी म्हटले. याशिवाय, राज ठाकरे यांनी बैठकीत आदेश दिला की, मोर्चाचे आयोजन न भूतो न भविष्यती असा ठोस व प्रभावी प्रकारे करावे. राज ठाकरे यांच्या सूचनांनंतर मनसेचे नेते आणि पदाधिकारी मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी जोमाने तयारी लागले आहेत.दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई महानगर पदाधिकाऱ्यांच्या म `ळाव्यात राज्यात सध्या होणाऱ्या निवडणुकांसाठी ९६ लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले असल्याचा गंभीर आरोप केला होता. राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये ८ ते १० लाख, ठाण्यामध्ये ८ ते ८.५ लाख, तसेच पुणे आणि नाशिकमध्येही अशाच प्रकारे खोटे मतदार भरले गेल्याचा आर- ोप केला. निवडणूक आयोगाने जोपर्यंत मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही आणि सर्व राजकीय पक्षांचे समाधान होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी देखील केली होती. केंद्रात, राज्यात, महानगरपालिकेत, जिल्हा परिषदेत ‘आम्हीच पाहिजे’ यासाठी हे सर्व सुरू असल्याचा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला होता.

अखेर सत्य बाहेर आलंच साताऱ्यातील डॉक्टरचा पीएसआयसोबत काय वाद होता?

खळबळजनक माहिती समोर !सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात नोकरीवर असणाऱ्या महिला डॉक्टरने एका हॉटेलम ध्ये आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी लिने तळहातावर पीएसआय गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत चनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिला डॉक्टरने बेट पोलीस खात्यातील कर्मचाप्यांवरच आरोप केल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोषींवर कठोर कात्वाई करावी, अशी मागणी केली जात आहे.या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आले असून निलंबित पोलीस अधिकारी बदने याचा पोलीस शोप घेत आहेत. दरम्यान, आता या प्रकरणातसातान्हातील पोलीस अधिकान्याते महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी बदने आणि मृत महिला डॉक्टरांच्यात काहीतरी वाद होता, असे सांगितले आहे लवकरच दुसन्या आरोपीला ताब्यात घेऊया घटनेचा सर्व बाजूने तपास सुरू आहे. एका संशयित आरोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शीप सुरू आहे. लववारच दुसऱ्या आरोपीलादेखील ताब्यात घेतले जाईल. दुसऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न सुरू आहे. आमच्या अधिकान्या विरोधात गंभीर गुन्हानेमकी काय माहिती समोर आली ?महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पोलीस अधिकारी तुषार दोषी यांनी टीव्ही ९ मराठीला महत्त्वाची माहिती दिली आहे. सध्या बदने फरार आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांची चार पथके तैनात करण्यात आली असून बदनेचा शोध घेतला जातोय, अशी माहिती दोषी यांनी दिली आहे. सोबतच पोलीस आणि महिला डॉक्टरमध्ये वाद अनेकदा वाद झाल्याचेही दोषी चांनी सांगितले. शेवटी तपासाअंती सत्य समोर बेईल, डॉक्टरला कोणी तीला प्रवृत्त केले आहे का? पाचायत तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले,दखल आहे, त्यामुळे त्याचा अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती दोषी यांनी दिली.डॉक्टरने पोलिसांवाचत तक्रार केली होतीसंबंधित डॉक्टर युवतीने फलटन ग्रामीण पोलिसांबाबत तक्रार केली होती. फिटनेस सर्टिफिकेट बाबतच्या या तक्रारी होत्या. त्यामुळे पोलीस आणि या डॉक्टर युवतीमध्ये वाद होता. या प्रकरणाचा तपास केल्या नंतरपोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले होते, असे दोषी यांनी सांगितले. खासदार हा विषय पूर्णपणे वेगळा मृत महिला डॉक्टरने आरोगाप्रशासनाशी काही पत्रव्यवहार केला होता. या पत्रव्यवहारात खासदार या शब्दाचा उल्लेख आहे. पावाचत बोलताना, खासदार हा विषय पूर्णपणे वेगळा आहे खासदारांचे नाथ हे मयत डॉक्टरने लिहिलेल्या जिल्हा शल्यचिकित्नकांच्या

You may have missed